बुद्ध तत्वज्ञान

बौद्धधम्म म्हणजे केवळ तत्त्वज्ञान नव्हे; वाचा तत्त्वज्ञान म्हणजे काय?

तत्त्वज्ञान म्हणजे ज्ञानासाठी शोध घेणे होय. विशेषत: प्रकृतीविषयक ज्ञान आणि अस्तित्वाचा अर्थ जाणण्यासाठी शोध घेणे होय. तत्त्वज्ञान ज्ञानाविषयीचे प्रेम असून त्यामध्ये असा उल्लेख आढळत नाही की, तत्त्वज्ञान एखाद्या माणसाला त्याच्या दररोजच्या जीवनात व्यवहार्य वर्तणुकीस मदत म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी वापरता येईल. भगवान बुद्धाची शिकवण अतिशय श्रेष्ठ आणि गहन – गंभीर असून फारच आदरास पात्र असलेल्या तत्त्वज्ञांच्या […]

ब्लॉग

बद्धधम्म काल्पनिक संकल्पनेवर विसंबून न राहता वास्तवाला सामोरे जाण्यास सांगतो

बद्धधम्म असा धर्म आहे जो मनुष्याला कोणत्याही काल्पनिक संकल्पनेवर विसंबून न राहता वास्तवाला सामोरे जाण्यासाठी आणि सत्य जसे असेल तसेच स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन देतो. म्हणूनच, महान विचारवंत आणि वैज्ञानिकांनी शोधलेल्या पदार्थ आणि विश्वविषयक संशोधनाला बौद्ध लोक विरोध करीत नाहीत, जरी भगवान बुद्धांनी आध्यात्मिक विकासाकडे विशेष लक्ष दिले असले तरी त्यांनी भौतिक विकासाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही, […]

ब्लॉग

बौद्धशिक्षण प्रणाली व सांस्कृतिक व्यवहार

मुलांना नैतिकता आणि आचारसंहिता शिकविणा-या धार्मिक शिकवणुकीचा परिचय करून देण्यासाठी चित्रे, स्पष्टीकरणात्मक उदाहरणे, धार्मिक चिन्हे आणि मजेदार वाटतील अशी बुद्धधम्म ग्रंथातील आख्यायिका आणि गोष्टी ( जातक कथा ) यांचा वापर करणे हा एक परिणामकारक मार्ग आहे. ही पद्धत ब-याच लोकांना आवडू शकते आणि विशेषतः लहान मुलांना, आणि यामुळे बुद्धधम्म चांगल्या प्रकारे समजून घेण्यात मदत होऊ […]

ब्लॉग

ज्यांचे चित्त कमजोर आणि संभ्रमित आहे त्यांच्या सुरक्षिततेसाठी बाहेरील साधने प्रभावी ठरू शकत नाहीत

सामान्यतः समाज पूर्वीपेक्षा आज जास्त सुशिक्षित झालेला आहे. परंतु वैज्ञानिक ज्ञानाच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती साध्य करूनही बरेचसे लोक अजूनही भय, संदेह आणि असुरक्षिततेच्या भावनेमुळे दुःखी आहेत. अशा मानसिक अवस्थांच्या मागे मूळ कारण काय असेल? तर ते म्हणजे अज्ञान, अनिश्चितता (असुरक्षितता) आणि तृष्णा हे होय, शाश्वत आत्मा (मी) अस्तित्वात नाही. म्हणजे ‘ अनात्म वादाबद्दलचे आपले अज्ञान […]

बुद्ध तत्वज्ञान

जगात प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी कारण असते

आपल्या जीवनाचा हेतू (प्रयोजन) काय हा प्रश्न बहुतेक सर्वांनाच पडत असतो, पण या प्रश्नाचे समाधान आपापल्या बुद्धी आणि समजुतीनुसार आपण करून घेतो, परंतु आपले समाधान झालेले नसते. कारण आपली इच्छा किंवा महत्त्वाकांक्षा पूर्ण करणे हा आपला उद्देश नसून जीवनात सुखी होणे हा उद्देश असल्यास मानवाला सुखी होणे शक्य आहे. असे असले तरी आपली महत्त्वाकांक्षा किंवा […]

बुद्ध तत्वज्ञान

आपण धम्माचे पालन करून दुस-यावर नाही तर स्वत:वरच उपकार करतो

लोकांचे रहस्य व्यक्त करताना भगवन्ताने सांगितले आहे की, ‘’कम्मुना वत्तति लोको, कम्मुना वत्तति पजा। कम्मनिबन्धना सत्ता, रथस्साणीव यायतो।।” अर्थ : हा समग्र संसार (जग) कर्माने परिचालित आहे. ही समग्र प्रजा कर्माने परिचालित आहे. चालणा-या रथाचे चाक जसे आरीच्या आधाराने सतत फिरत राहते त्याचप्रमाणे सर्व प्राणिमात्र कर्मबंधनात अडकून राहून काम करणारे आहेत. याचा अर्थच हा आहे […]