नववा वर्षावास संपल्यानंतर, बुद्धांनी कोसंबी मध्ये काही काळ व्यतीत केला. त्याच काळात, दहाव्या वर्षावासाची सुरुवाती दरम्यान बुद्धांच्या भिक्खू संघात दोन गट पडले. एका शुल्लक कारणांवरून – एका छोट्याश्या चुकीमुळे त्या भिक्खूला कोणता दंड द्यावा, यावरून भिक्खू संघामध्ये वाद झाले आणि दोन गट पडले. बुद्धांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी सगळ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही […]
Day: August 27, 2019
किसा गौतमी : सर्व अनित्य आहे. हाच सृष्टीचा नियम आहे
किसा गौतमीचा विवाह एका व्यापारी पुत्राशी झाला होता. विवाहानंतर ती पुत्रवती झाली. हिंड फिरू लागण्यापूर्वीच दुर्भाग्याने तिचा पुत्र सर्पदंशाने मृत्यू पावला. तिने पूर्वी कधीही मृत्यू पाहिला नव्हता., त्यामुळे आपला पुत्र मृत्यूस प्राप्त झाला यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. सर्पदंश झाल्यास्थानी दिसणारा लहानसा लाल डाग हा तिच्या पुत्राच्या मृत्यूचे कारण असेल असे तिला म्हणून आपल्या पुत्राचे […]
आत्मा आणि पुनर्जन्म या सिद्धांताचे आलोचक
तथागताची देशना होती की, आत्मा नाही. तथागताची अशीही मान्यता होती की पुनर्जन्म आहे. बुद्ध परस्पर विसंगत अशा दोन सिद्धांताचा पुरस्कर्ता आहे असे दोषारोपण करणारे काही कमी नव्हते. त्यांचा असा युक्तिवाद होता की, जर आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा शक्य आहे. परंतु यात विसंगती नाही. आत्म्याचे अस्तित्व नसतानाही पुनर्जन्म शक्य आहे. आंब्याची कोय असते. ही कोय […]