१९३५ ला येवला येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मी हिंदू म्हणून कदापि मरणार नाही.’ अशी घोर प्रतिज्ञा केली होती. त्यांनतर बाबासाहेबांच्या मागे सर्व धर्माचे धर्मगुरू आपला धर्म किती श्रेष्ठ आहे, असे सांगून आपल्या धर्माचा स्वीकार करावा अशी विनंती करू लागले. यामध्ये ख्रिस्ती धर्मोपदेशक सुद्धा बाबासाहेबांना आपल्या धर्मात घेण्यासाठी प्रयत्न करू लागले होते. याबद्दल हा किस्सा वाचा… […]
Day: December 25, 2019
इलाहाबादचा अशोकस्तंभ; या स्तंभाचे वैशिष्ट्य म्हणजे सहा विविध कालावधीतील लेख
इलाहाबाद ( मागील वर्षी नाव बदलून प्राचीन नाव ‘प्रयागराज’ ठेवले ) येथे ३ ऱ्या शतकातील एक अशोकस्तंभ आहे. या स्तंभाचे वैशिष्ट्य म्हणजे अशोक राजाचे धम्मलिपीत केलेले लिखाण त्यावरती आहे. त्याच्याखाली गुप्त राजवटीतील व समुद्रगुप्त राजवटीत झालेले लिखाण तेथे आढळते. त्यानंतर १५ व्या शतकात जहांगीरच्या काळात अशोक लेखातील काही ओळी नष्ट करून त्यावर केलेले लिखाण आढळते. […]