ब्लॉग

बौद्ध भिक्खूंना लेण्यां दाखवा; त्यांनी पुढे येऊन लेण्यांबाबत मार्गदर्शन केले पाहिजे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महास्थविर संघरक्षित यांना ३ जुलै १९५० रोजी एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की ‘बौद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनाचा प्रयत्न यशस्वी व्हायचा असेल तर त्याची मोठी जबाबदारी भिक्खुंच्या खांद्यावर पडते. यापुर्वी होते त्यापेक्षाही त्यांना अधिक कार्यरत बनले पाहिजे. त्यांनी आपल्या गुहेतून बाहेर पडलेच पाहिजे आणि लढणाऱ्या शक्तींच्या आघाडीवर राहिले […]

आंबेडकर Live

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात साईबाबांविषयी काय म्हणाले होते?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साईबाबा हे समकालीन होते. ते एकमेकांना भेटले नाहीत. पण बाबासाहेबांना साईबाबांविषयी काय वाटत होतं? हे जाणून घेण्यासाठी बाबासाहेबांच्या भाषणांच्या खंडात शोधलं असता २४ जानेवारी १९५४ रोजी साईभक्त संमेलनाच्या उदघाटन समारंभातील एक भाषण उपलब्ध आहे. धर्मांतराची घोषणा केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास केला. यासाठी ते वेगवेगळ्या देशांत, शहरांत गेले. तिथं […]