ब्लॉग

चिवर आणि त्याचा भगवा रंग, सत्यमार्गाचा खरा संग

चिवराला नैसर्गिकरित्या पिवळा, भगवा रंग येण्यासाठी मुख्यत्वे फणसाच्या झाडाच्या सालीचा, पुष्पांचा, हळदीचा वापर अजूनही म्यानमारमध्ये केला जातो. या रंगामुळे चिवर गडद न दिसता त्यात साधेपणा येतो. भगवा रंग हा अनासक्ती, अनित्यता, क्षणभंगुरता दर्शवितो. या रंगामुळे मनात विकारांचा क्षोभ होत नाही. अडीच हजार वर्षापासून चालत आलेल्या भिक्खुंच्या या चिवराच्या परंपरेचा फार मोठा पगडा भारतीय संस्कृतीवर पडलेला […]

इतिहास

धम्म आणि स्त्रीमुक्ती ; स्त्रियांना स्वयंदिप होण्याचे स्वातंत्र्य बुद्धानेच सर्वप्रथम दिले

भारताच्या इतिहासात स्त्रियांच्या सामाजिक, धार्मिक आणि बौध्दिक स्वातंत्र्याची सुरुवात सर्वप्रथम बुध्दाने केल्याचे दिसुन येते कारण धम्मात मानव कल्याण हाच केंद्रबिंदू मानून स्त्रिसुध्दा मानव आहे. हे मानून स्त्रियांना स्वयंदिप होण्याचे स्वातंत्र्य बुद्धानेच सर्वप्रथम दिले. बुध्दाने स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान दिले याशिवाय स्त्रिया देखील ज्ञान आणि शिक्षण घेऊन श्रेष्ठ जीवन प्राप्त करुन स्वतःचा उध्दार करु शकतात ह्याच […]

इतिहास

पंढरपुरची मूर्ती वास्तवात बुद्ध मुर्ती – डॉ बाबासाहेब आंबेडकर

ग्रीक देशातील बौद्ध भिक्षु महास्थवीर महाधम्मरक्षित यांनी पौंडलीक हे नगर वसवले होते. महास्थवीर महाधम्मरक्षित हे तिसऱ्या धम्म संगीतिमध्ये सहभागी होण्यासाठी पाटलीपुत्र इथे आलेले होते. धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी संघाने महास्थवीर महाधम्मरक्षित यांना महाराष्ट्र देशात पाठवलेले होते हे ऐतिहासिक सत्य आहे. ते असे, तिसऱ्या धम्म संगितीचे मुख्य संयोजक आणि सम्राट अशोकाचे धम्मगुरु महास्थविर मोगलीपुत्र तिस्स हे […]

जगभरातील बुद्ध धम्म

सिरिलंकेतील वैशिष्ट्यपूर्ण कलुतारा स्तूप

प्राचीन काळापासून स्तूपाचे बांधकाम हे भरीव करण्यात येत होते. बुद्धधातू आतमध्ये ठेवून त्याच्या सभोवताली गोलाकार दगडी बांधकाम किंवा विटांचे बांधकाम करून स्तूप उभारला जात असे. यासाठी मोठ्या प्रमाणावर विटा, दगड, माती लागत असे. अनेक बौद्ध देशातील पुरातन स्तूप असेच भरीव आहेत. त्याभोवती गोल प्रदक्षिणा घालून त्यास वंदन करणे अशी प्रथा सर्वत्र होती. मात्र सन १९५० […]

बुद्ध तत्वज्ञान

तराफ्याची बोधकथा; लोकांनी बुद्ध स्विकारला पण ते तत्वज्ञान अंगिकारले काय?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली असंख्य अनुयायांसह धर्मांतर करून समस्त भारतवर्षाला याच भूमीत लयास गेलेल्या बुद्धांच्या धम्माची माहिती दिली. या गोष्टीस ६४-६५ वर्ष झाली. त्यावेळी तरुण असणारी पिढी आता लयास गेली आहे. धर्मांतरानंतर सत्तर-ऐशीच्या दशकात जन्मलेले आज पन्नाशी-साठी पार करीत आहेत. त्यांनी आपआपल्या परीने धम्म समजून घेतला. भरपूर वाचन केले. अभ्यास केला. संशोधन केले. समाजापुढे […]

बुद्ध तत्वज्ञान

बौद्ध व्यवस्थापन – एक उत्कृष्ट व्यवस्थापन

अडीच हजार वर्षापूर्वी बौद्ध तत्त्वज्ञानाची ओळख जगाला झाली. या बौद्ध तत्वज्ञानामुळे अध्यात्मिक उन्नती मानवाने कशी करावी याची जाणीव झाली. तसेच नैतिकता आणि सदाचरण यांचा प्रभाव चांगल्या जीवनासाठी कसा आवश्यक आहे याचे मार्गदर्शन मानवजातीला झाले. तसेच त्यातून विकास साधून सर्व गोष्टींचे व्यवस्थापन कसे करावे याचे धडे मिळाले. जेम्स ए एफ स्टोनर यांच्या व्याख्येप्रमाणे व्यवस्थापन म्हणजे नियोजन, […]

ब्लॉग

एकाग्रता करते अर्थपूर्ण सुसंवाद

मनुष्यप्राणी हा मोठा गप्पिष्ट आहे. दोन-चार लोक आजूबाजूला जमले की गप्पा चालू होतात. पुरुषांच्या गप्पांचे विषय वेगळे असतात. स्त्रियांच्या गप्पांचे विषय वेगळे असतात. सर्वसामान्य माणसांच्या गप्पा या त्यांच्या जीवनात आलेल्या बऱ्यावाईट अनुभवावर आधारित असतात. गप्पा मारताना माणूस सहजपणे अनेक वेळा खोटे बोलून जातो. काही वेळेला निरर्थक गप्पा मारतो. काही वेळेला दुसऱ्याप्रती त्यात शिवीगाळ असते तर […]

ब्लॉग

बोधिसत्व मंजुवरा : अशा शिल्पांमधून भारतीय बौद्ध मूर्ती कलेची प्रगल्भता दिसून येते

भारतीय बौद्ध मूर्तीकलेमध्ये ज्या काही मूर्ती घडवल्या गेल्या नंतरच्या कालखंडात त्या मूर्तीपासून प्रेरित होऊन इतरही पंथांत मूर्ती निर्माण झाल्या. बौद्ध धम्मातील हीनयाबून व महायान या पंथातील मत-मतांतरे यामुळे मूर्ती कलेला प्रारंभ झाला. परंतु नंतरच्या काळात बौद्धमूर्ती कलेत इतर देव-देवतांच्या मूर्तींचा शिरकाव झाला. बौद्ध धम्मात बोधिसत्व या संकल्पनेला महत्त्व दिले आहे. बुद्धत्त्वाकडे जाण्याची पहिली पायरी म्हणजे […]

ब्लॉग

आघाडी सरकार अर्थसंकल्पात मंदिरांबाबत ‘मुक्त हस्त’ मात्र एकाही बौद्ध लेणीचा समावेश नाही

एकीकडे, जगात फिरतांना बुद्धाचा ‘ उदोउदो ‘ मात्र करायचा, आणि प्रत्यक्षात मात्र बौद्ध संस्कृतीच नष्ट करायचा घाट बांधायचा, हे ‘ केंद्र सरकार ‘ राबवत असलेले ‘ पुष्यमित्र शृंग ‘ धोरण , स्वतः ला पुरोगामी म्हणवून घेणारे महाराष्ट्राचे आघाडी सरकार देखील राबवत आहे, हेच या अर्थसंकल्पातून स्पष्ट होते. ‘हिंदू’ मंदिरांबाबत मात्र सरकारचा हात ‘मुक्त हस्त’ दिसून […]

इतिहास

तेर चैत्यगृह : वास्तूशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास ही वास्तू बौद्ध कलेचा उत्कृष्ट नमुना

मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात तेर मध्ये नावाचे प्राचीन गाव आहे. हे गाव प्राचिन काळी तगर म्हणून ओळखले जात होते. तेरणा नदीच्या तीरावर हे गाव वसले आहे. या गावांमध्ये त्रिविक्रम नावाचे मंदिर आहे. हे मंदिर मूलतःबौद्ध शैलीचे आहे, परंतु त्यामध्ये हिंदू देवता त्रिविक्रम मूर्ती आणून बसवलेली आहे. मुळात हिंदू नसलेली वास्तू ही हिंदू म्हणून सध्या ओळखली जाते. […]