इतिहास

बिहारमधील पार्वती टेकडीवरील गुहा

बिहारमध्ये नावाडा जिल्ह्यात इंद्रशैल नावाची गुहा असलेली टेकडी पार्वती गावाजवळ आहे. बौद्ध साहित्यात लिहिले आहे की या टेकडीवरील गुहेत भगवान बुद्धांनी एकदा वर्षावास केला होता. तेव्हा तेथे इंद्रशैल हा आकाशदेव आला. व त्याने धम्मासंबंधी ४२ शंका बुद्धांना विचारल्या. तेव्हा बुद्धांनी त्याच्या सर्व शंकांचे निरसन केले. ही टेकडी जवळजवळ दीडशे फूट उंच असून अडीच हजार वर्षांपूर्वी […]

जगभरातील बुद्ध धम्म

थाई देशातील वर्षावास

यावर्षी वर्षावास दिनांक १६ जुलै (आषाढ पौर्णिमा ) रोजी चालू होईल व १३ ऑक्टोबर (आश्विन पौर्णिमा)ला समाप्त होईल. थायलंड येथेही याच कालावधीत वर्षावासाचा कार्यक्रम असून त्याला ‘खाओ फांसा’ म्हणतात. व तो तेथील अनेक विहारात संपन्न होणार आहे. याकाळात भिक्खू पावसाळा सुरू झाल्यामुळे विहारात राहून धम्माचा व साधनेचा अभ्यास करतात. हा वर्षावास सुरू होताना पाहिले तीन […]