भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज भारतात व संबंध देशात अतिशय उत्साहाने साजरी करण्यात येते. मात्र या जयंतीची सुरुवात पहिल्यांदा पुणे शहरात जर्नादन सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १ ९ २८ रोजी सुरू केली. महामानवाच्या जयंती दिनाच्या जनकाविषयी या लेखात माहिती देण्यात आली आहे. जुन्या काळातील एक थोर सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सदाशिव रणपिसे यांच्या […]
आंबेडकर Live
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आवडते ग्रंथ कोणते?
मुंबई येथील सिद्धार्थ कॉलेजचे ग्रंथपाल “शांताराम रेगे” यांनी बाबासाहेब आंबेडकर यांची छोटी मुलाखत घेतली होती आणि त्यांना प्रश्न विचारला “बाबासाहेब तुम्ही प्रचंड ग्रंथ वाचलेली आहेत, तुम्हाला आवडलेले ग्रंथ कोणते? वेळ कमी असताना सुद्धा बाबासाहेबांनी त्यांना आवडत असलेल्या पुस्तकांची यादी सांगितली History (1) Cambridge – History of India (2) Lanepoole-History of Medieval India (3) Momsen-History of […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पुस्तके
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या विद्यार्थी जीवनाबद्दलचा आलेख त्यांच्याच शब्दात लिहून ठेवला आहे. अनेकांना तो उद्बोधक आणि प्रेरणादायी वाटेल. त्यांनी लिहिले आहे की २१/०७/१९१३ रोजी मी न्यूयॉर्कला पोहोचलो. पहिले चार-पाच महिने काहीच अभ्यास झाला नाही. परंतु एके रात्री मी अभ्यासापासून दुरावलो आहे हे माझ्या लक्षात आले. मग मीच माझ्या मनाला विचारले ‘कुटुंबातील प्रेमळ माणसांना हजारो मैल […]
बॅरिस्टर डॉ.बाबासाहेब आंबेडकर; बैल पोळा वतन खटला
बाबासाहेबांनी वकिलीच्या काळात पहिला खटला जिंकला तो सत्यशोधक दिनकरराव जवळकर यांचा ! त्यांनी देशाचे दुश्मन या पुस्तकातून टिळकांवर खरमरीत टीका केलेली व केशवराव जेथे (ज्यांनी त्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली होती ) त्यानंतर भोपटकर वकिलांनी त्यावर जिल्हाधिकारी पूणे कडे तक्रार केली , त्वरित जेधे व जवळकर यांना अटक करून येरवडा जेल मध्ये कारावास सुरू झाला! डॅा […]
रिजर्व बँक ऑफ इंडिया आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान
आज आपण रिझर्व बँकेची कल्पना करतो. देश स्वतंत्र झाला नव्हता तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शोधनिबंधात भारतात रिझर्व बँकेची कल्पना केली होती. आज आपण संघीय क्षेत्राबद्दल बोलतो, वित्त आयोग, राज्यांची मागणी असते, इतके पैसे कोण देईल, इतके पैसे कोण देईल. कोणते राज्य कोणत्या क्रमाने चालेल. देश स्वतंत्र होण्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी हे विचार मांडले होते, वित्त आयोगाचा, […]
शिवजयंती विशेष : १९२७ साली बाबासाहेबांनी शिवजयंती सोहळ्याचे अध्यक्षपद भूषविले होते
अठरापगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय संविधानाचे शिल्पकार राष्ट्र निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 94 वर्षांपूर्वी ३ मे १९२७ रोजी बदलापूर येथील शिवजयंती उत्सवाचे आमंत्रण स्वीकारून तेथील शिवजयंती सोहळ्याचे अध्यक्षपद भूषविले होते. या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून हा प्रसंग… १९२७ मध्ये शिवजयंती उत्सवानिमित्त बदलापूर गावातील […]
बाबासाहेबांचे अनुयायी म्हणजे बाजारबुणगे नव्हेत, ते एक लढाऊ सैन्य
निखाऱ्यावर भाजलेली मुले दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. डॉ.आंबेडकरांच्या पंचावन्नाव्या वाढदिवशी नवयुगचा खास अंक काढावयाचा आम्ही ठरविले. म्हणून आम्ही त्यांच्याकडे संदेश मागावयास गेलो. बाबासाहेब हसून म्हणाले , ‘महाराचा कसला वाढदिवस साजरा करता? ‘ त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देण्याचे आम्हाला काय तोंड होते? आम्ही खाली मान घातली आणि गप्प बसलो. तेव्हा बाबा एकदम गंभीर झाले. आमची भावना त्यांना […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरासाठी नागपूर शहर का ठरविले?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धधम्म स्वीकारण्याचा आपला विचार पक्का केला होता. त्यासाठी त्यांनी १९५६ या वर्षाची १४ ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली. तारीख निश्चित झाल्यानंतर स्थळ निश्चितीही करणे आवश्यक होते. डॉ. आंबेडकरांनी स्थळ निश्चिती करतानाही सखोल विचार करूनच निर्णय घेतला. नागपूर येथे धम्म दीक्षा घ्यायचे निश्चित केले. धम्म दीक्षेच्या कार्यक्रमासाठी नागपूरची निवड करताना त्यांनी नागपूरचे ऐतिहासिक […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाडची परिषद आणि गंधारपाले लेणी
महाडची सत्याग्रह परिषद दिनांक २५ ते २७ डिसेंबर १९२७ रोजी भरविण्यात आली होती. त्या परिषदेची पूर्वतयारी करण्याकरीता अनंत विनायक चित्रे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे ते पंधरा दिवस अगोदरच महाडमध्ये जाऊन बसले होते. त्यावेळी महाडमध्ये त्यांना सत्याग्रहाबद्दल प्रतिकूल मत असल्याचे दिसले. तसेच परिषदेच्या कार्यात सर्वतोपरी विघ्ने उत्पन्न करून परिषदेला कोणत्याही प्रकारचे सामान मिळू द्यायचे […]
आम्ही महार असतो तर – आचार्य प्र.के.अत्रे
हा प्रश्न गेले कित्येक दिवस आम्ही आमच्या मनाला विचारीत आहोत. गेल्या महिन्यात नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दोन लाख महार यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. पुढल्या महिन्याच्या सोळा तारखेला मुंबई येथे दोन-चार लाख महारांना बाबासाहेब बुद्धधर्माची दीक्षा देणार आहेत. भगवान बुद्धाचा धर्म स्वीकारण्याची प्रचंड लाट या देशातील अस्पृश्य समाजामध्ये उटलेली आहे. बुद्धधर्मी झालेल्या […]