आंबेडकर Live

स्त्रियांच्या सर्वांगिन विकासात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं अनमोल योगदान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे निर्माते आहेत. त्यांनी केवळ अस्पृश्यांसाठी कार्य केले, हा काही लोकांनी त्यांचे काम दुर्लक्षित करण्यासाठी राबवलेला अजंडा आहे. भारताचा सर्वांगिण विकास त्यांच्या सामाजिक विकासांच्या मागील मूळ हेतू आहे. जोपर्यंत देशात सामाजिक विकासाचे चक्र गतीमान होणार नाही, तोपर्यंत देश विकसित होणार नाही. देशातील प्रत्येक नागरिक हा देशाच्या अर्थव्यवस्थेच्या चक्राला गतीमान करणारे […]

आंबेडकर Live

२ डिसेंबर १९५६ : डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि दलाई लामा

२ डिसेंबर १९५६ वार रविवार नानकचंद सकाळी नेहमीप्रमाणे सव्वासातला आले, तेव्हा बाबासाहेब बिछान्यात पडून राहिले होते. त्याला पाहताच बाबासाहेब म्हणाले, ”आलास वेळेवर…आज आपल्याला खूप काम करायाचे आहे” ते बिछान्यातून उठले, चहा घेतला व कार्ल मार्क्सचे ‘दास कॅपिटल’ या ग्रंथातील संदर्भित मजकूर परत डोळ्यांखालून घालून ‘बुद्ध अँड कार्ल मार्क्स’ या आपल्या ग्रंथाच्या लेखनासाठी बसले. लिहिलेल्या मजकुराची […]

आंबेडकर Live

माऊलीची माया होता माझा भीमराया…!

१९४६ निवडणूक दौरा – ब.ह वराळेंनी डाॅ.आंबेडकरांचा सांगाती या पुस्तकात सांगितलेला प्रसंग मिरजेला जेवणखाण झाल्यानंतर मला मुंबईला येण्याचा आदेश बाबासाहेबांनी दिला. मिरजेहून पुढे मला मुंबईस जावे लागेल याची मला कल्पना नव्हती. शिवाय दिवसभर मी प्रवासातच होतो. त्यामुळे अंथरुण-पांघरुण, कपडे वगैरे काहीच घेतले नव्हते. आमचा मुंबईचा प्रवास रेल्वेने सुरु झाला होता. वेळ रात्रीची होती, थंडीचेच दिवस […]

आंबेडकर Live

‘जाती’ सामाजिक जीवनात विषमता आणतात म्हणून भारतातील जाती राष्ट्रविरोधी

अमेरिका व भारत देशाची एकमेकांशी तुलना करीत बाबासाहेब बोलत होते. विश्वबंधुत्व व राष्ट्र यांची माहिती आपल्या भाषणात देत देत बाबासाहेब या संदर्भात ‘राष्ट्र व जात’ या मुद्याकडे वळले. त्याची छाननी करताना ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले, “अमेरिकेत जातींचा प्रश्न नाही. भारतात जाती आहेत. या जाती राष्ट्रविरोधी आहेत. जाती सामाजिक जीवनात विषमता आणतात. वेगवेगळेपणा आणतात म्हणून […]

आंबेडकर Live

भारतात लोकशाही चालू राहील, की लोकशाहीस पुन्हा मुकावे लागेल?

घटनेचे काय होईल? लोकशाहीचे काय होईल? या प्रश्नावर आपल्या भाषणातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतात लोकशाही चालू राहील, की लोकशाहीस पुन्हा मुकावे लागेल? यावर आपले मत मांडले. ऍड.बी.सी.कांबळे यांच्या समग्र आंबेडकर-चरित्र (खंड २४वा) पुस्तकातील हा महत्वाचा मजकूर…. लोकशाही पुन: जाईल काय? बाबासाहेबांचे हे दुःख होते की, भारत पूर्वी ज्याप्रमाणे स्वातंत्र्य गमावून बसला होता, ‘त्याप्रमाणे भारत लोकशाहीही गमावून […]

आंबेडकर Live

माझ्यामागे तुमचे ऐक्य अभेद्य ठेवा!

ता. ३१ डिसेंबर १९३९ रोजी कोल्हापूरहून सातारा येथे जात असता वाटेत नेरे मक्कामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वागत करण्यात आले. गावातील सर्व स्त्री-पुरुष समुदाय स्वागतासाठी गावच्या शाळेच्या इमारतीत जमा झाला होता. स्थानिक पुढा-यांनी डॉ. बाबासाहेबांचे स्वागत केले. रा. बी. टी. कांबळे या तरुण व उत्साही समाजकत्र्याचे स्वागतपर भाषण झाल्यावर डॉ. बाबासाहेबांनी जमलेल्या स्त्री-पुरुष मंडळीस दोन […]

आंबेडकर Live

बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा वेळीच जगाने स्वीकार केला नाही तर…

नवी दिल्ली येथे रविवार तारीख १५ फेब्रुवारी १९५३ रोजी इंडोजपानी सांस्कृतिक संघटनेचे चिटणीस श्री. मूर्ती व त्यांच्या पत्नी याचा श्री. राजभोज यांनी सत्कार केला. या सत्काराला पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सौ. माईसाहेब अंबेडकर, रोहिणीकुमार चौधरी, ज.भोसले, आमदार कृष्णा व इतर पंधरा-वीस आमदार हजर होते. या प्रसंगी भाषण करताना श्री. यापूसाहेब राजभोज यांनी जपानमधील आपल्या दौ-याची […]

आंबेडकर Live

भारतीय लोकशाहीचे भवितव्य काय?

भारतीय लोकशाहीचे भवितव्य काय? हा विषय मला देण्यात आला आहे भारतात जणू काही पूर्वीपासूनच लोकशाही नांदते आहे अशा थाटात अनेक लोक या विषयावर मोठ्या गर्वाने बोलतात. विदेशी लोकसुद्धा राजनैतिक मानसन्मानाचा एक भाग म्हणून भारताची महान लोकशाही व भारताचे महान प्रधानमंत्री असा उल्लेख करतात. कोणत्याही चर्चेची प्रतीक्षा न करता असे गृहीत धरले जाते की जेथे गणराज्य […]

आंबेडकर Live

शिक्षणाशिवाय माऱ्याच्या जागा काबीज करता येणार नाहीत

आपण राजकीय चळवळीला जितके महत्व देतो, तितकेच महत्व शिक्षण प्रसाराला दिले पाहिजे. कारण शिक्षणाशिवाय आपल्याला माऱ्याच्या जागा काबीज करता येणार नाहीत आणि जोपर्यंत माऱ्याच्या जागा आपण काबीज करत नाही तोपर्यंत खरेखुरी सत्ता आपल्या हाती आली असे म्हणता येणार नाही. वास्तविक शिक्षणाची तरतूद प्रांतीक सरकारानी केली पाहिजे पण असे झालेले विशेष कांही दिसत नाही. मी यापुर्वी […]

आंबेडकर Live

शिक्षित मुले समाजाच्या उन्नतीप्रित्यर्थ काही करणार आहेत का?

तुम्ही हे सामाजिक कार्य करता त्याबद्दल मला समाधान वाटते. तुमच्या संगमनेर वसतीगृहाच्या इमारत फंडास मी शुभेच्छा प्रगट करतो. पण मला लोकांना एक प्रश्न विचारावासा वाटतो तो हा की, तुम्ही या समाजाच्या मुलांना स्वत: खस्ता खाऊन शिक्षण देता ती मुले शिक्षण संपादन केल्यानंतर तुमच्या समाजाच्या उन्नतीप्रित्यर्थ काही करणार आहेत का? तुम्ही त्यांच्याकडून याबाबत काही प्रतिज्ञा लेख […]