देण्यात आलेल्या अल्पवेळात मला दोन प्रश्नांचा शोध घ्यायचा आहे. एक म्हणजे मला बौद्ध धम्म का प्रिय आहे आणि दुसरा म्हणजे वर्तमान परिस्थितीत , तो जगासाठी कसा उपयुक्त आहे, इतर सर्व धर्म ईश्वर, आत्मा, मृत्यूनंतरची अवस्था अशा गोष्टींचा शोध घेतात. धम्मात मात्र ज्या तीन तत्वांचा एकत्रितपणे विचार केला आहे तसा इतर धर्मामध्ये दिसून येत नाही. हा […]
आंबेडकर Live
महामानवाची पुण्यातून सुरु झालेली जयंती आता ग्लोबल
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आता राष्ट्रीय उत्सव झाला आहे. फक्त भारतात भीमजयंती साजरी न होता जगातील ६५ देशात बाबासाहेबांची जयंती साजरी मोठ्या उत्साहात साजरी होतेय. विदेशात जयंती साजरी होण्याचे मुख्य कारण म्हणजे दलित आणि बौद्ध समाजातील लोक मोठ्या प्रमाणात उच्चशिक्षण घेऊन विदेशात स्थायिक झाले. ज्या महामानवामुळे आपण हे दिवस पाहतोय म्हणून […]
डॉ आंबेडकरांची जयंती ६५ पेक्षा जास्त देशात साजरी केली जाते
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे दलित समाजासाठी एक मोठा उत्सव असतो. १४ एप्रिलच्या दिवशी शासकीय सुट्टी असते. आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती हा बाबासाहेबांचा जन्मदिवस असून भारतातील आता प्रमुख उत्सव झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षणापासून भारतासह जगभरात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. भीम जयंती संपूर्ण विश्वात विशेषत: […]
केळूस्कर गुरुजी आणि बाबासाहेबांबद्दल या गोष्टी माहित आहेत का ?
“गौतम बुद्धांचे चरित्र” हे गुरूवर्य कृष्णराव अर्जुन केळूस्कर यांनी लिहिलेले मराठी भाषेतले पहिले चरित्र आहे. हे चरित्र इ.स. १८९८ साली प्रसिद्ध झाले. म्हणजे सुमारे ११६ वर्षापूर्वी; पण त्याही आधी हे चरित्र “आध्यात्मिक ज्ञानरत्नावली” या नियतकालिकात क्रमशः प्रसिद्ध झाले. स्थूलमानाने १२५ वर्षापूर्वी मराठी भाषेत पहिल्यांदाच महामानव गौतम बुद्धांचा परिचय करून देण्याचे फार मोठे श्रेय गुरूवर्य कृष्णराव […]
आता भारतात आलेली बौद्धधम्माची लाट कदापीही परत जाणार नाही
“भारतात बौध्दम्माच्या वृक्षाची पाने वाळली असली तरी त्याची मुळे मात्र हिरवीगार आहेत. त्यांना खाडे पाणी मिळाले तर बौध्दम्माचा वृक्ष पुन्हा फोफावून आल्याशिवाय राहणार नाही” अशी खात्री बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत होती. त्या वृक्षाला बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला पाच लाख अनुयायांच्या हातांनी जलसिंचन केले आणि आत्मविश्वासपूर्वक गर्जना केली की आता भारतात आलेली बौद्धधम्माची […]
बाबासाहेबांचे हे स्मारक पाहिलात का?
दिल्ली मध्ये कधी फिरायला गेलात तर २६ अलीपूर रोडवरील डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक पहायला विसरू नका. या स्मारकाच्या ठिकाणी बाबासाहेबांचे निवासस्थान होते. इ.स. १९५६ ला याच घरात बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले होते त्यामुळे हे स्मारक महापरिनिर्वाण स्थळ म्हणूनही ओळखले जाते. १३ एप्रिल २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन व लोकार्पन करण्यात […]