बुद्ध तत्वज्ञान

बौद्ध लोक मूर्तिपूजक आहेत?

बौद्धजन तथागत बुद्धांच्या मूर्तीची, स्मारकांची तसेच स्मृतीचिन्हांची आदरयुक्त भावाने पूजा/अभिवादन करतात. परंतु मूर्तीपुजकाच्या भावनेने नव्हे. बौद्धजन तथागत बुद्धाच्या मूर्तीची आणि त्यांच्या स्मारकांची तसेच स्मृतिन्हांची पूजा करताना या कल्पातील सर्वश्रेष्ठ, परमज्ञानी, अत्यंत परोपकारी आणि अपार करूणाशील पुरूषश्रेष्ठांचे केवळ स्मरण म्हणून, पूज्यभावनेने आदरांजली वाहतात. सर्वच समाज कोणत्यातरी विशिष्ट गोष्टीमुळे महान मानल्या गेलेल्या स्त्री- पुरुषांची स्मारके आणि स्मरणचिन्हे […]

बुद्ध तत्वज्ञान

माझ्या महापरिनिर्वाणानंतर येतील आणि म्हणतील अरे रे बुद्ध तर गेले

तथागत बुद्धाचे महापरिनिर्वाण होणार होते. कुशीनगरमध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. एक माणूस धावत जेथे बुद्ध झोपले तेथे आला, व म्हणाला, ‘गेल्या तीस वर्षापासून विचार करतोय. तथागतांच्या दर्शनाला जायचे आहे. माझ्या या गावात तुम्ही अनेक वेळा आलात. परंतु वेळच मिळाला नाही. कधी घरात लग्न, तर कधी पत्नीचा आजार, कधी दुकानात गर्दी तर कधी पाहुण्यांची वर्दळ, गेली […]

बुद्ध तत्वज्ञान

या गोष्टी करून नका! कारण हाच बौद्ध जीवनमार्ग आहे

कोणालाही क्लेश देऊ नका. कोणाचाही द्वेष करू नका. हाच बौद्ध जीवनमार्ग आहे. ज्याप्रमाने उत्तम जातीचा अश्व चाबकाच्या फटकाऱ्याला संधी देत नाही. त्याचप्रमाणे लोकांना आपली नींदा करण्याची संधी देत नाही, असा दोषरहित माणूस या इहलोकी कोणी आहे काय? श्रध्दा, शील, विर्य, समाधी , सत्याचा शोध, विद्या आणि आचरणाची श्रेष्ठता आञि स्मृती यांच्या योगाने या महान दुःखाचा […]

बुद्ध तत्वज्ञान

सिद्धार्थ गौतमाला अशी झाली “बुद्धत्वप्राप्ती”

ध्यानसाधनेच्या काळात क्षुधा शांतवनाच्या हेतूने गौतमाने ४० दिवस पुरेल एवढे अन्न संग्रही ठेवले होते.चित्त अमंगल, अशांत करणाऱ्या दुष्ट विचारांना त्याने निपटून काढले. गौतमाने अन्न गृहण केले. तो शक्तीसंपन्न झाला. त्याने बुद्धत्व प्राप्ती हेतू स्वतःला सिद्ध केले. बुद्धत्वप्राप्तीसाठी समाधीस्थ अवस्थेत त्याला चार सप्ताहाचा कालावधी लागला. बुद्धत्वाची अंतिम स्थिती प्राप्त होण्यासाठी त्याला चार अवस्थातून जावे लागले. प्रथम […]

बुद्ध तत्वज्ञान

यामुळे गौतमाने तपश्चर्या त्यागली…

गौतमाची तपश्चर्या आणि आत्मपीडा उग्र स्वरूपाची होती. ही खडतर, कठोर तपश्चर्या त्याने दिर्घकाळ म्हणजे सहा वर्षापर्यंत केली. सहा वर्षे कठोर तपश्चर्या केल्यानंतर त्याचा देह एवढा क्षीण झाला त्याला देहाची हालचाल करणेही कठीण झाले. तरीही त्याला प्रकाशाचे दर्शन झालेच नाही. जगात दुःख आहे या समस्येने त्याचे चित्त व्यापले होते. या समस्येचे समाधान त्याला कोठेही दृषटीपथात आढळत […]