भारतातील सात भगिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशान्येकडील राज्यात त्रिपुरा हे एक छोटेसे राज्य आहे. येथे सद्यस्थितीत हिंदूंचे प्राबल्य जास्त असून मोग,चकमा आणि बरुआ या बौद्ध जमातींची एकूण मिळून लोकसंख्या दोन लाखाच्या वर आहे. या राज्यात १२ व्या शतकापर्यंत बौद्ध धर्म बहरलेला होता. परंतु परकीयांचे आक्रमण, पुरोहितांचा कावेबाजपणा यामुळे धम्म लोप पावला. इथल्या राजालाच पुरोहितांनी अंकित […]