बुद्ध तत्वज्ञान

जगात चार प्रकारची माणसे आढळतात; ‘सर्वोत्तम’ पुरुष कसा ओळखावा?

एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खुना खालीलप्रमाणे प्रवचन दिले. भिक्खूना उद्देशून भगवान म्हणाले, ‘जगात चार प्रकारची माणसे आढळतात.’ पहिल्या प्रकारचा मनुष्य म्हणजे जो स्वत:च्या अथवा इतरांच्या कल्याणासाठी झटत नाही. दुस-या प्रकारचा मनुष्य स्वतःचे हित सोडून दुस-याच्या हितासाठी झटतो. तिस-या प्रकारचा मनुष्य स्वत:च्या हितासाठी झटतो पण दुस-याच्या नाही. चौथ्या प्रकारचा मनुष्य स्वत:च्या त्याप्रमाणेच […]

बुद्ध तत्वज्ञान

धम्म धर्मापासून (Religion) वेगळा कसा?

भगवान बुद्ध ज्याला धम्म म्हणून संबोधितो तो धर्मापासून मूलतः भिन्न आहे. भगवान बुद्ध ज्याला धम्म म्हणतो तो युरोपियन धर्मवेत्ते ज्याला धर्म (Religion) म्हणून संबोधितात त्याच्याशी काही अंशी समान आहे. परंतु या दोहोंमध्ये विशेष अशी समानता नाही. त्या दोहोंमधील भेदही थोर आहेत. याच कारणास्तव युरोपियन धर्मवेत्ते बुद्धाच्या धर्माला (Religion) म्हणून मानायला तयार नाहीत. या गोष्टीबद्दल विषाद […]

जगभरातील बुद्ध धम्म

पाकिस्तानला आर्थिक संकट दूर करण्यासाठी एकच पर्याय : भगवान बुद्ध

पाकिस्तान आपल्या देशाचा नंबर एकच शत्रू असला तरी पूर्वी तो भारताचा भाग होता. आजही पाकिस्तानात बौद्ध संस्कृतीचे अवशेष सापडतात. सध्या पाकिस्तान आतंकवाद आणि धार्मिक कट्टरतेत अडकल्याने देश भिकेला लागलेला आहे. जगभरातून त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आता पाकिस्तानला आपल्या देशातील बौद्ध स्थळांचे नूतनीकरण करावे लागत आहे. पाकिस्तानात बौद्ध धर्मियांचे महत्वाचे स्तूप आणि अवशेष आहेत ते पाहण्यासाठी […]

बुद्ध तत्वज्ञान

आपल्या विरोधकाप्रती सुध्दा मैत्रीभाव बाळगा – भगवान बुद्ध

बुध्दाच्या सामाजिक तत्वज्ञानात मैत्री या संकल्पनेला मोठेच महत्व आहे. मानवी समाजात जीवंतपणा व संवेदनशीलता येण्यासाठी समस्त समाजाचे महत्तम कल्याण होण्यासाठी, व्यक्तीव्यक्तीमध्ये मैत्रीभाव नसेल तर समाजात कृत्रिमता येते. यांत्रिकपणा येतो. समाज आहे तिथे मैत्री आवश्यक आहे. सारा समाज परस्पर मैत्रीने बांधला गेला पाहिजे. मैत्रीभाव असेल तरच आपण परस्परांच्या सुख-दुख:त समरस होऊ शकु. परस्पररांप्रती मैत्रीभाव, स्नेहभाव असणे […]

इतिहास

भगवान बुद्ध यांचे नागछत्रधारी शिल्प

ज्ञानप्राप्ती नंतर भगवान बुद्ध सात आठवडे ध्यानमग्न अवस्थेत राहिले होतेे. त्यावेळी पाचव्या आठवड्यात तळ्याकाठी ध्यान करीत असताना अचानक वादळी पाऊस सुरू झाला. तेव्हा तळ्यातून नागराजा मुचुलिंद बाहेर आला व त्याने भगवान बुद्धांचे आसन आपल्या अजस्त्र वेटोळ्यांनी उचलून त्यांच्या वरती संरक्षणार्थ फणा पसरला. ही कथा पाली साहित्यात असून पूर्वेकडील देशांत लोकप्रिय आहे. भारतातही बोधगया येथे अनेकांनी […]

बुद्ध तत्वज्ञान

भगवान बुद्धांनी महामंगल सूत्रामध्ये उपदेश केलेल्या कल्याणकारी गोष्टी

मूर्खाची संगती करू नका. विद्वानांची संगत करा. आदरणीय व्यक्तीचा आदर करा. अनुकूल देशात निवास करा. चांगले कामे करा चित्तास स्थिर ठेवा , अनेक विषयांचे ज्ञान असू द्या. विद्वान व्हा. संयमी राहा. बोलणे मधु ,लघवी सत्य असू द्या, मातापित्याची सेवा करा. पत्नी व पुत्राचे पालनपोषण करा. उपजीविकेचे साधन निःसंशयी व सुस्पष्ट असू द्या. दानधर्म करा. धम्माचरण […]

ब्लॉग

मुलांच्या संगोपनासाठी पालकांची कर्तव्ये कोणती? भगवान बुद्धाचा हा मौलिक उपदेश वाचा!

अपत्याचा जन्म होणे ही एक सुखद घटना आहे. मूल होणे आणि त्याचे संगोपन करणे हे एक धाडस आहे, जे सुख आणि आत्मविश्वासाने पार पाडले जाते. तसेच पालकांसाठी दीर्घकाळ त्याग आणि जबाबदारी पार पाडण्याची ही सुरूवात आहे उत्क्रांतीच्या प्रक्रियेत व बराच विकसित झाला असला तरी तरी त्याच्या बाळाला सामान्यतः परिपक्व आणि स्वतंत्र होण्यासाठी दीर्घकाळ लागतो. मुलांचं […]

बुद्ध तत्वज्ञान

बुद्धाने आपल्या उपदेशात मानवी जन्माला फारच महत्त्वपूर्ण स्थान दिले

स्वत:ला बदला जगाला बदलवून तुम्हाला काय प्राप्त होऊ शकते? काय ( यामुळे ) तुम्ही पूर्णत्व प्राप्त करू शकाल? कधीच नाही. तुम्ही फक्त स्वत:बद्दल वाटणाऱ्या व्यर्थ गर्वाला आधार देत असता आणि तुमचा ‘अहंकार’ पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असता भावसंसारात स्वत:ला गुंतवून बंधनात टाकत असता, परंतु स्वत:त योग्य सुधारणा ( बदल ) करून म्हणजे नि:स्वार्थीपणा, स्वयंशिस्त आणि […]