भारतीय इतिहासाचे प्रामाणिकपणे आणि डोळसपणे अवलोकन केल्यास एका ठराविक संस्कृतीचा उदोउदो केल्याचे दिसून येते. काही लोकांनी स्वतःचे वर्चस्व अबाधित राहण्यासाठी इथल्या श्रमण संस्कृतीला नष्ट करण्याचा प्रयत्न केला. प्राचीन साहित्यात, महाकाव्यात आणि इतिहासात काल्पनिक गोष्टींचा अंतर्भाव केला. दैदिप्यमान असलेल्या भारतीय इतिहासाच्या पानात घुसखोरी करून खोटी प्रकरणे घुसडली. वर्षानुवर्षे ती वाचून भारतीय जनमनावर त्याचेच संस्कार झाले. त्यातील […]