ब्लॉग

कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील आंबेडकरी जाणिवा

साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे सामाजिक बांधिलकेचे जाज्वल्य निशाण आहे. त्यांचे साहित्य मराठी साहित्य विश्वाचा अभिमान वाटावा असा भाग तर आहेच पण त्याहून अधिक ते भारतीय समाज संस्कृतीचे संचित आहे. एखाद्या लेखकाची साहित्य तेव्हाच संचित बनते जेव्हा लेखकाला समाजाबद्दल मूलभूत आस्था आणि अतूट असे प्रेम असते. समाज म्हणताना केवळ स्व:ताची जात असा त्याचा संकुचित […]