इतिहास

भगवान बुद्धांचा दहावा वर्षावास – रक्खीत वनखंड, भाग 12

नववा वर्षावास संपल्यानंतर, बुद्धांनी कोसंबी मध्ये काही काळ व्यतीत केला. त्याच काळात, दहाव्या वर्षावासाची सुरुवाती दरम्यान बुद्धांच्या भिक्खू संघात दोन गट पडले. एका शुल्लक कारणांवरून – एका छोट्याश्या चुकीमुळे त्या भिक्खूला कोणता दंड द्यावा, यावरून भिक्खू संघामध्ये वाद झाले आणि दोन गट पडले. बुद्धांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी सगळ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही […]

इतिहास

भगवान बुद्धांचा नववा वर्षावास – कोसंबी, भाग ११

श्रावस्तीला असताना भ.बुद्धांना कोसंबीचे तीन श्रेष्ठ व्यापारी – घोसित, कुक्कुट आणि पावारीक हे भेटायला आले होते. बुद्धांची देशना झाल्यानंतर या तिघांनी बुद्धांना कोसंबी येथे वर्षावास करण्याची विनंती केली जी बुद्धांनी मान्य केली. संसुमारगिरी येथील वर्षावास संपल्यानंतर बुद्ध चारिका करत कोसंबी नगरीत पोहचले. कोसंबी ही बुद्धांच्या काळी प्रमुख सहा महानगरांपैकी एक होती. कोसंबी पासून राजगृह, श्रावस्ती, […]