बातम्या

दलाई लामांचा महाराष्ट्राला दिलासा; पूर सहाय्यता निधीसाठी तात्काळ दान देण्याचे ट्रस्टला आदेश

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक) महाराष्ट्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात दरड कोसळून अनेक दुर्घटना झाल्या. महाड तालुक्यात तर तळीये गावातील दरडीखाली अनेक लोक बेपत्ता झाले. सातारा, सांगली, कोल्हापूर येथे महापुराचा तडाखा बसला. अजूनही तेथील पूरस्थिती ओसरली नाही. चिपळूण, महाड आणि पुराचा तडाखा बसलेल्या भागांमध्ये आता स्वच्छतेचे […]

आंबेडकर Live

२ डिसेंबर १९५६ : डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि दलाई लामा

२ डिसेंबर १९५६ वार रविवार नानकचंद सकाळी नेहमीप्रमाणे सव्वासातला आले, तेव्हा बाबासाहेब बिछान्यात पडून राहिले होते. त्याला पाहताच बाबासाहेब म्हणाले, ”आलास वेळेवर…आज आपल्याला खूप काम करायाचे आहे” ते बिछान्यातून उठले, चहा घेतला व कार्ल मार्क्सचे ‘दास कॅपिटल’ या ग्रंथातील संदर्भित मजकूर परत डोळ्यांखालून घालून ‘बुद्ध अँड कार्ल मार्क्स’ या आपल्या ग्रंथाच्या लेखनासाठी बसले. लिहिलेल्या मजकुराची […]

ब्लॉग

बुद्ध समजण्यासाठी ज्ञान आवश्यक – दलाई लामा

जागतिक धम्म परिषद नुकतीच औरंगाबाद येथे २२ ते २४ नोव्हेंबर २०१९ दरम्यान पार पडली. या परिषदेसाठी जगप्रसिद्ध धर्मगुरू दलाई लामा आले होते. आपल्या उत्स्फूर्त भाषणात ते म्हणाले की ‘बुद्धाने कधीच म्हटलं नाही की मी निर्माता आहे. त्याने जे ज्ञान प्राप्त केले तसे ज्ञान कोणीही प्राप्त करून घेऊ शकतो. त्यांनी जो मार्ग दाखविलेला आहे त्या मार्गावरून […]

ब्लॉग

‘बुद्ध’ म्हणजे आशिया खंडाचा प्रकाश – पुज्य दलाई लामा

अहिंसा, प्रज्ञा, शील, करुणा आणि मैत्री हे बुद्धांचे तत्त्वज्ञान आज सर्व जग मान्य करीत आहे. संपूर्ण आशिया खंडात बौद्ध धम्म झपाट्याने रुजला असून ‘बुद्ध म्हणजे आशिया खंडाचा प्रकाश,’ असे म्हटले जाते, ते उगीच नाही. तुम्ही अगोदर स्वत: धम्माची पारख करा. परस्परांविषयी प्रेम बाळगा. सर्वधर्म समभाव यानुसार आपण चालले पाहिजे. भारत देश याचे एक उत्तम उदाहरण […]

बातम्या

व्हिडिओ पहा : दलाई लामा औरंगाबाद येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काय म्हणाले?

औरंगाबाद येथे २२, २३ आणि २४ नोव्हेंबर रोजी जागतिक बौद्ध धम्म परिषद घेण्यात आली. या ऐतिहासिक धम्म परिषदेला आदरणीय गुरुवर्य दलाई लामा आणि श्रीलंकेचे आदरणीय भन्ते वरकागोडा श्री प्रज्ञानंद गणरत्नभिधान महानायक महाथेरो यांची प्रमुख उपस्थिती होती. जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या यानिमित्ताने जागतिक धर्मगुरू दलाई लामा यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी राज्याचे उद्योग सचिव तथा […]

बातम्या

जगभरातील सध्याच्या धर्मावर आधारित हिंसेमुळे मी व्यथित : दलाई लामा

औरंगाबाद : मी स्वतः भारताच्या तीन हजार वर्षापूर्वीच्या प्राचीन अश्या तत्वज्ञानाचा प्रचारक समजतो .या तत्वज्ञानांतील दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे करुणा आणि अहिंसा या दोन्ही गोष्टी आजच्या जागतिक पार्श्वभूमीवर इतिहास उपयुक्त आहेत परंतु आज जगभरात धर्माच्या नावाखाली हिंसा घडवली जात आहे याचे मला दुःख होते औरंगाबाद येथे आयोजित केलेल्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या […]

बातम्या

जगप्रसिद्ध बौद्ध धम्मगुरू दलाई लामा यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे जागतिक धम्म परिषदेचे आयोजन

औरंगाबाद : जगप्रसिध्द अजिंठा वेरूळ लेण्यांच्या सावलीत व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची शैक्षणिक क्रांतिभूमी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील मिलिंद महाविद्यालयाच्या नागसेनवन परिसरात पहिल्यांदाच ऑल इंडिया भिख्खू संघाच्या वतीने जगप्रसिद्ध बौद्ध धम्मगुरू पुज्य दलाई लामा,श्रीलंका येथील पुज्य भन्ते डॉ.वाराकागोडा गणरत्न महानायक महाथेरो यांच्या उपस्थितीत जागतिक धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक धम्म परिषदेबद्दल अधिक माहितीसाठी […]

ब्लॉग

नवीन स्तूप बांधण्या अगोदर जुन्या ऐतिहासिक स्तूपांचे जतन करा

ट्रायसायकल नावाचे एक मासिक आहे. या मासिकातला ‘Ladakh Is Bringing New Love to Old Stupas’ नावाचा लेख नुकताच वाचनात आला. लडाख मध्ये सुद्धा अनेक स्तूप दऱ्याखोऱ्यात विखुरलेले आहेत. हवामान बदलामुळे , पावसामुळे, ग्लोबलायझेशनमुळे, होत असलेल्या आधुनिक प्रगतीमुळे आणि सर्वसाधारण दुर्लक्षामुळे तसेच स्तुपाबाबतच्या अज्ञानांमुळे अनेक स्तूप नष्ट होत चालले होते. अशा वेळी लडाखमध्ये हिमालयन कल्चरल हेरिटेज […]