इतिहास

रामशेज किल्ला सहा वर्षे अजिंक्य ठेवणारा तो शूरवीर किल्लेदार एक ‘महार’ होता

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अवघा दख्खन घशात घालण्यासाठी सात लाखांची खडी फौज, तोफखाना व प्रचंड दारुगोळा आणि पाच कोटींचा खजिना घेऊन महाराष्ट्रात उतरलेल्या औरंगजेबासारख्या बलाढ्य ‘ दिल्लीश्वरा’च्या, ६०, ००० फौजेचे नेतृत्व करत असलेल्या ‘ शहाबुद्दीन फिरोजजंग ‘ नावाच्या कसलेल्या सरदारालाही तब्बल सहा वर्षे रामशेज किल्याला वेढा घालूनही हा किल्ला जिंकता आला नाही. नाशिकच्या उत्तरेला सात […]