बातम्या

बुद्धकालीन बावरी ब्राह्मणाच्या प्राचीन स्थळाचा लागला शोध; ३० वर्षांपासून पुरातत्ववेत्ते शोध घेत होते

भगवान बुद्धांच्या वचनाला सुरक्षित ठेवण्यासाठी पहिल्या संगितीमध्ये बऱ्याच सूत्रांची संहिता ठोकळमानाने तयार झाली. मात्र दुसऱ्या व तिसऱ्या संगितीमध्ये संपूर्ण त्रिपिटक आकारास आले असावे. म्हणजेच बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर ते सम्राट अशोक यांच्या काळातील तिसऱ्या धम्मसंगती पर्यंत त्रिपिटकाची रचना परिपूर्ण होत गेली. या त्रिपिटक साहित्यात एवढी प्रेरणादायी सामुग्री भरली आहे की सर्व संस्कृतीत त्याचे पडसाद उमटले जाऊन आजही […]

इतिहास

नांदेड बुद्ध धम्माचा इतिहास भाग ३ : बावरीचे १६ शिष्य आणि तथागत बुद्धांची भेट

दुसऱ्या भागात आपण बावरी ब्राह्मण आणि त्याचे सोळा शिष्य या विषयी जाणून घेतले आहे. बावरीचे १६ शिष्य आपल्या आचार्याला एका असंतुष्ट ब्राह्मणाने ”डोके फुटणे आणि डोक्याचे सात तुकडे होतील” असा शाप दिला होता. त्या शापाचा अर्थ जाणून घेण्यासाठी तथागत बुद्धांकडे जाण्यासाठी निघाले. त्यांनी सर्व प्रथम मुल्ल्कची राजधानी म्हणजेच प्रतिष्ठान (पैठण) येथे पोहचले. “दक्षिण भारतात गोदावरी […]

इतिहास

नांदेड बुद्ध धम्माचा इतिहास भाग ०२ : बावरी ब्राह्मण आणि त्याचे १६ शिष्य

पहिल्या भागात आपण ‘बौद्ध इतिहासात नांदेडचा शोध‘ वाचला असेल. नांदेड परिसर तसेच महाराष्ट्रात तथागतांच्या हयातीतच बुद्ध धम्माचा प्रवेश झाला होता. याचा पुरावा म्हणजे त्रिपिटकातील ‘सुत्तनिपात’ या ग्रंथात महाराष्ट्रातील बौद्ध इतिहासाच्या नोंदी मिळतात. बुद्धवचनात काळाच्या दृटीने सुत्तनिपाताचे महत्व अत्याधिक आहे. सुत्तनिपात मधील ‘अट्टकवग्ग’ तथा ‘पारायण वगातील ‘वत्थुगाथा’ यात बुद्धकालीन बावरी ब्राह्मण आणि त्याच्या सोळा शिष्यांचे वर्णन […]

इतिहास

नांदेड बुद्ध धम्माचा इतिहास भाग ०१ : बौद्ध इतिहासात नांदेडचा शोध!

नांदेड जिल्ह्याला ऐतिहासिक बौद्ध धम्माचा वारसा लाभलेला आहे. नांदेड जिल्ह्याचा सर्वात प्राचीन इतिहास सुत्तनिपात या पाली बौद्ध ग्रंथात आढळतो. सुत्तनिपात हा पाली ग्रंथ सम्राट अशोकाच्या काळापूर्वी म्हणजेच इसवीसन पूर्व चवथ्या शतकातला आहे. इसवीसन पूर्व सहाव्या शतकात भगवान बुद्धांच्या तत्व चिंतनाच्या रूपाने या विश्वाच्या अस्तित्वातल्या अंतिम सत्याचा शोध सुरु झाला. आत्मवादी आणि अनात्मवादी तत्त्वचिंतन प्रतिपादिले गेले. […]

इतिहास

भगवान बुद्धांचा नववा वर्षावास – कोसंबी, भाग ११

श्रावस्तीला असताना भ.बुद्धांना कोसंबीचे तीन श्रेष्ठ व्यापारी – घोसित, कुक्कुट आणि पावारीक हे भेटायला आले होते. बुद्धांची देशना झाल्यानंतर या तिघांनी बुद्धांना कोसंबी येथे वर्षावास करण्याची विनंती केली जी बुद्धांनी मान्य केली. संसुमारगिरी येथील वर्षावास संपल्यानंतर बुद्ध चारिका करत कोसंबी नगरीत पोहचले. कोसंबी ही बुद्धांच्या काळी प्रमुख सहा महानगरांपैकी एक होती. कोसंबी पासून राजगृह, श्रावस्ती, […]