ब्लॉग

तुम्ही संकटापासून पळू नका!

प्रथम आपल्या मनात व घरात भरभक्कम पाया रचण्यासाठी स्वत:पासूनच आरंभ करावा लागतो. आदर्श समाजाची, बुद्धभूमीची जर आपल्याला उभारणी करायची असेल तर त्याची सुरवात ही आपल्या स्वत:च्या घरापासूनच करायला हवी. तुम्ही तुमच्या घरात, मनात सुव्यवस्था आणलीत तर तुमचे केवळ घरच नव्हे तर अवघे जगच बदलून जाईल. यासाठी गुणात्मक परिवर्तनाची निकड आहे. यातही असे परविर्तन स्वकडून स्वेतरांकडे […]