आंबेडकर Live

आता भारतात आलेली बौद्धधम्माची लाट कदापीही परत जाणार नाही

“भारतात बौध्दम्माच्या वृक्षाची पाने वाळली असली तरी त्याची मुळे मात्र हिरवीगार आहेत. त्यांना खाडे पाणी मिळाले तर बौध्दम्माचा वृक्ष पुन्हा फोफावून आल्याशिवाय राहणार नाही” अशी खात्री बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत होती. त्या वृक्षाला बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला पाच लाख अनुयायांच्या हातांनी जलसिंचन केले आणि आत्मविश्वासपूर्वक गर्जना केली की आता भारतात आलेली बौद्धधम्माची […]