बुद्ध तत्वज्ञान

बुध्दाच्या सामाजिक तत्वज्ञानात मैत्री या संकल्पनेला मोठे महत्व!

बुध्दाच्या सामाजिक तत्वज्ञानात मैत्री या संकल्पनेला मोठेच महत्व आहे. मानवी समाजात जीवंतपणा व संवेदनशीलता येण्यासाठी समस्त समाजाचे महत्तम कल्याण होण्यासाठी, व्यक्तीव्यक्तीमध्ये मैत्रीभाव नसेल तर समाजात कृत्रिमता येते. यांत्रिकपणा येतो. समाज आहे तिथे मैत्री आवश्यक आहे. सारा समाज परस्पर मैत्रीने बांधला गेला पाहिजे. मैत्रीभाव असेल तरच आपण परस्परांच्या सुख-दुख:त समरस होऊ शकु. परस्पररांप्रती मैत्रीभाव, स्नेहभाव असणे […]