बुद्ध तत्वज्ञान

बुध्दाच्या सामाजिक तत्वज्ञानात मैत्री या संकल्पनेला मोठे महत्व!

बुध्दाच्या सामाजिक तत्वज्ञानात मैत्री या संकल्पनेला मोठेच महत्व आहे. मानवी समाजात जीवंतपणा व संवेदनशीलता येण्यासाठी समस्त समाजाचे महत्तम कल्याण होण्यासाठी, व्यक्तीव्यक्तीमध्ये मैत्रीभाव नसेल तर समाजात कृत्रिमता येते. यांत्रिकपणा येतो. समाज आहे तिथे मैत्री आवश्यक आहे. सारा समाज परस्पर मैत्रीने बांधला गेला पाहिजे. मैत्रीभाव असेल तरच आपण परस्परांच्या सुख-दुख:त समरस होऊ शकु. परस्पररांप्रती मैत्रीभाव, स्नेहभाव असणे […]

बुद्ध तत्वज्ञान

तुमची मैत्री विश्वासारखी व्यापक असावी, त्यात द्वेषाला कोठेही थारा असू नये

बुद्धाने करुणेला धम्माची इतश्री मानले नाही. करुणा म्हणजे मनुष्यमात्राप्रती प्रेम. बुद्ध त्याही पलीकडे गेले. त्यांनी मैत्रीचा विचार केला. मैत्री म्हणजे सर्व जिवंत प्राणिमात्रांविषयी प्रेम. बुद्धाला असे वाटत होते की, माणसाची माणसांप्रती करुणा येथेच थांबू नये. माणसाने मनुष्यमात्रापलीकडे जावे, त्याने सर्व प्राणिमात्रांशी मैत्री जोडावी. जेव्हा तथागत श्रावस्ती येथे वास्तव्याला होते, तेव्हा त्यांनी एका सुक्तात ही बाब […]