मध्य प्रदेश येथे भोपाळ जवळ सांची ठिकाणी इ.स.पूर्व ३ ऱ्या शतकात उभारलेला मोठा स्तूप आहे आणि तो सांचीचा स्तूप म्हणून ओळखला जातो. परंतु त्याच बरोबर तिथे चेतीयागिरी नावाचा विहार श्रीलंकेच्या महाबोधी सोसायटीने बांधलेला आहे याबद्दल बऱ्याच जणांना माहिती नाही. आणि मुख्य म्हणजे या विहाराच्या तळघरात भगवान बुद्धांचे दोन अग्रश्रावक सारिपुत्त आणि महामोग्गलान यांचे अस्थिकलश सुरक्षित […]