ब्लॉग

22 प्रतिज्ञा हा कट्टरवाद, जातीयवादी लोकांच्या मानसिकतेपासून दिलेले “सरंक्षण कवच”

आप पक्षाचे मंत्री राजेंद्र गौतम यांना बावीस प्रतिज्ञा साठी आपला राजीनामा देण्यास त्यांच्याच पक्षाने भाग पाडले, संविधान, बाबासाहेब आंबेडकर व बाबासाहेबांच्या विधानाचे सोयीने दाखले देणाऱ्या अरविंद केजरीवाल यांचे खरे रूप आतातरी लोकांना कळायला हवे, संविधान आणि बाबासाहेब हे फक्त आपल्या सोयीनुसार “वापरण्या करता” उपयोगात आणले जातात, पण “स्वीकारण्या करता” जी विवेकबुद्धी लागते ती ह्यांच्या जवळ […]