मुंबई : औरंगाबाद येथील जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या यशस्वीतेनंतर अजून एका उपक्रमाचा लाभ बौद्ध बांधवाना घेता येणार आहे. राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे मुख्य समन्वयक डॉ हर्षदीप कांबळे (आयएएस) यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाण दिनानिमित्त ‘भीमांजली’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ६ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता मुंबई (प्रभादेवी) येथील रवींद्र नाट्यमंदिरात हा होणार […]